सामाजिक
-
२१ ऑगस्टला राज्यभर ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’
जलसंधारण दिनानिमित्त ३ किलोमीटर चालण्यासह मृद व जलसंधारणाची शपथ; राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजन मुंबई : शाश्वत विकासासाठी माती आणि…
Read More » -
राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्रातील १० कलावंतांचा राष्ट्रीय सन्मान; संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककलेतील योगदानाची दखल भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्रातील…
Read More » -
‘विकसित भारत यूथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ ठरणार देशभरातील युवकांना जोडणारा मंच
क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि संस्कृतीच्या माध्यमातून युवकांना संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता…
Read More » -
काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचवूया – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ अभियानासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन जळगाव (प्रतिनिधी) : देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.…
Read More » -
व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी आज विशेष व्याख्यान; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
रावेर | प्रतिनिधी: समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आज (दि. ७ ऑगस्ट) सारोळखेडे येथे विशेष व्यसनमुक्ती व्याख्यानाचे आयोजन करण्यात…
Read More » -
कडुलिंब नव्हे, ‘कर्टुली’चा हंगाम! दुर्गम भागातील आदिवासींना रोजगाराचा आधार
पाल, ता. रावेर | प्रतिनिधी: पावसाळ्याच्या आगमनानंतर रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या ‘कर्टुली’ (रानभाजी) मुळे स्थानिक आदिवासी बांधवांना…
Read More » -
स्वामी एज्युकेशनल ग्रुपतर्फे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमानिमित्त भव्य भक्तिमय रॅली
रावेर (प्रतिनिधी): स्वामी एज्युकेशनल ग्रुपतर्फे आज, दि. २९ जुलै २०२६ (बुधवार) रोजी आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने भव्य भक्तिमय…
Read More » -
आरक्षण व्यवस्थेवर नव्याने चर्चा; सामाजिक न्यायासह परिणामकारकतेवर तज्ज्ञांकडून विचारमंथन
शिक्षण, रोजगार आणि समान संधींच्या पार्श्वभूमीवर धोरणाचा आढावा घेण्याची विविध स्तरांतून मांडणी जळगाव | विशेष प्रतिनिधी भारतातील आरक्षण व्यवस्था ही…
Read More » -
सामाजिक कल्याणकारी कार्याचा विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे : श्रद्धेय संत गोपाल चैतन्य महाराज
पाल, ता. रावेर (प्रतिनिधी) : आजच्या आधुनिक युगात पत्रकारिता करणे अधिक आव्हानात्मक बनले आहे. समाजात वाढत चाललेले व्यसन, राग, द्वेष,…
Read More » -
आषाढी एकादशी का साजरी केली जाते? तिचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व
आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी एक मानला जातो. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला…
Read More »