सामाजिक
-
रावेरमध्ये सामाजिक ऐक्याचा संदेश; मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात विविध समाजघटकांच्या सहभागातून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देणारी मिरवणूक उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात नागरिकांनी…
Read More » -
नवकार महामंत्रात विश्वकल्याणाची शक्ती – देवेंद्र फडणवीस
जळगाव (प्रतिनिधी) : नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची अद्भुत शक्ती दडलेली असून, या मंत्राच्या सामूहिक जपामुळे विश्वशांतीला सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास…
Read More » -
जागतिक आरोग्य दिनानिमित्त रावेर तालुक्यात जनजागृती; निरोगी जीवनशैलीचा संदेश
रावेर (प्रतिनिधी) : आज World Health Day निमित्त तालुक्यात विविध ठिकाणी आरोग्य जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा…
Read More » -
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान १ एप्रिलपासून सुरू
राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न…
Read More » -
महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा घटता कल – चिंताजनक स्थिती
महाराष्ट्रातील नर्सिंग शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET…
Read More » -
राष्ट्रीय विज्ञान दिन : वैज्ञानिक विचारांची संस्कृती घडविण्याचा संकल्प
आपल्या भारतामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. महान भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी 1928…
Read More » -
शिवजयंतीनिमित्त ३५० वर्षे जुन्या ‘शिवराई’ नाण्याचे पूजन; जळगावात आगळा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जळगावात इतिहासाची आठवण जागवणारा आगळा उपक्रम पार पडला. कान्ह ललित कला केंद्र…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”
– पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे…
Read More » -
16 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन येत्या 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात करण्यात आले…
Read More » -
नागरिकांना जबाबदारीची जाणीव करुन देण्याची गरज – अश्विन वैद्य
महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनी ग्रामसंवाद सायकल यात्रेस आरंभ जळगाव (प्रतिनिधी) : “स्वच्छता, शिस्त, सत्य, अहिंसा आणि कायदा-सुव्यवस्था हे महात्मा…
Read More »