शेतकरी
-
इथेनॉल मिश्रण : शेतकरी, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी संधी; काही आव्हानेही कायम
जळगाव (प्रतिनिधी): पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा वापर भारतात सातत्याने वाढत असून, त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ, देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळ आणि पर्यावरणपूरक…
Read More » -
‘कापूस उत्पादकता अभियान २०२६-२७’ अंतर्गत बायोचार युनिट व कॉटन श्रेडरसाठी अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू
जळगाव (प्रतिनिधी): कापूस पिकाच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी करून उत्पादनाला मूल्यवर्धन मिळावे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने कृषी विभागाने…
Read More » -
ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
किमान आधारभूत किमतीवर विक्रीसाठी मिळणार अतिरिक्त संधी जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत…
Read More » -
रावेर तालुक्यात वादळाचा कहर; ३३ हेक्टर केळीबागा जमीनदोस्त, कोटीहून अधिक नुकसान
रावेर, प्रतिनिधी : तालुक्यात रविवारी पहाटे आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. अटवाडे, मोरगाव, खिरवड, रोझोदे,…
Read More » -
उष्णतेचा फटका; केळी पट्ट्यात फक्त सहा ते आठ तास वीज
उष्णतेमुळे वाढली विजेची मागणी; केळी उत्पादक शेतकरी अडचणीत रावेर (प्रतिनिधी): वाढत्या उष्णतेमुळे रावेर तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागात वीज टंचाईची समस्या…
Read More » -
आठ तासांऐवजी कमी वीजपुरवठा; शेतकऱ्यांचा संताप वाढला
रावेर (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा कमी वेळ मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक…
Read More » -
रावेर तालुक्यातील जानोरी, खिर्डी व कळमोड परिसरात गारपिटीचा फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रावेर (प्रतिनिधी): तालुक्यातील जानोरी, खिर्डी, कळमोड तसेच आसपासच्या परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि गारपिटीमुळे केळी पिकांचे मोठे नुकसान…
Read More » -
महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी
ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहनजळगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता…
Read More » -
रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली
रावेर (प्रतिनिधी): अलीकडील गारपीट आणि वादळी पावसामुळे परिसरातील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने…
Read More » -
लिलावाबाहेरील केळी खरेदी-विक्रीवर प्रश्नचिन्ह; सीमावर्ती व्यवहारांमुळे दरांमध्ये तफावत
रावेर : मध्य प्रदेश सीमेलगतच्या भागांत केळीच्या खरेदी-विक्रीत लिलाव प्रक्रियेबाहेरील व्यवहार वाढत असल्याची चर्चा शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये सुरू आहे. अधिकृत…
Read More »