जळगाव
-
जळगाव
अजनी धरणातून आज पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन ; ११ गावांना दिलासा
जळगाव (प्रतिनिधी): वाढत्या उष्णतेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत अजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचे निश्चित केले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित विभागाकडून…
Read More » -
-
-
-