समस्या
-
बायपास अपूर्ण असताना मानराज पार्कसमोर रस्ता बंद करून उड्डाणपुलाचे काम; वाहतूक कोंडीने जळगावकर त्रस्त
बायपास पूर्ण होण्यास आणखी दोन महिने? समांतर रस्त्याचे कामही अपूर्ण; नगरसेवक अरविंद देशमुख यांचा NHAI वर संताप जळगाव (प्रतिनिधी): शहरातील…
Read More » -
ऑटो-टॅक्सी चालकांच्या मराठी ज्ञानाच्या तपासणीवरून वातावरण तापले
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत सुरू असलेल्या तपासणी मोहिमेमुळे राज्यात या विषयावर चर्चा सुरू…
Read More » -
काल चार बळींचे निवेदन दिले; आज पाचवा बळी गेला!
पाळधी–तरसोद बायपास बंद झाल्यानंतर वाढत्या अपघातांवर संताप; NHAI चे विशेष पथक पाठवून रोड सेफ्टी ऑडिटची मागणी जळगाव (प्रतिनिधी) : पाळधी–तरसोद…
Read More » -
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटले; ‘मागण्या मान्य होईपर्यंत लढा’चा निर्धार
JPSC-JSSC परीक्षांतील कथित गैरप्रकारांचा आरोप; उपोषण, विधानसभा घेरावानंतर सरकारवर दबाव वाढला झारखंडमधील सरकारी भरती परीक्षांतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेले विद्यार्थी…
Read More » -
प्रशासक राजमुळे राज्यातील ८२५ ग्रामपंचायतींचा सुमारे ₹२०० कोटींचा निधी रखडला
जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील सुमारे ८२५ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक कार्यरत असल्याने १६ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणाऱ्या सुमारे ₹२०० कोटींच्या विकासनिधीचे वितरण रखडल्याची…
Read More » -
उष्णतेचा फटका; केळी पट्ट्यात फक्त सहा ते आठ तास वीज
उष्णतेमुळे वाढली विजेची मागणी; केळी उत्पादक शेतकरी अडचणीत रावेर (प्रतिनिधी): वाढत्या उष्णतेमुळे रावेर तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागात वीज टंचाईची समस्या…
Read More » -
आठ तासांऐवजी कमी वीजपुरवठा; शेतकऱ्यांचा संताप वाढला
रावेर (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा कमी वेळ मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक…
Read More » -
रावेरमध्ये एटीएममध्ये रोकड टंचाई, नागरिकांना अडचणी
रावेर (प्रतिनिधी): तालुक्यातील अनेक एटीएममध्ये मागील काही दिवसांपासून रोकड कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांना…
Read More » -
वीजपुरवठ्याचा गोंधळ; जीर्ण वाहिन्यांमुळे नागरिक त्रस्त
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.…
Read More » -
शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता ताण; केळी उत्पादक अडचणीत
रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही बाजारात अपेक्षित…
Read More »