जळगाव
-
अस्थी विसर्जनापेक्षा वृक्ष संवर्धन
निंभोरासिमच्या चौधरी परिवाराने घालून दिला पर्यावरणाचा नवा आदर्शस्व. मधुकर चौधरी यांच्या राखेपासून वृक्षारोपण करून दिली अश्रूंपेक्षा मोलाची श्रद्धांजली रावेर (प्रतिनिधी):…
Read More » -
भुसावळमध्ये तिरंगा रॅलीतून कारगिल वीरांना मानवंदना; ५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
भुसावळ (प्रतिनिधी): कारगिल विजय दिनानिमित्त भुसावळ शहरात विजयाणी एज्युकेशन ग्रुप यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीची भावना…
Read More » -
खिर्डी बुद्रुक ग्रामस्थांचे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बेमुदत उपोषण सुरू
रावेर (प्रतिनिधी): बसस्टँड ते जिल्हा परिषद शाळेदरम्यानचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्याने त्याच्या तातडीच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी खिर्डी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी…
Read More » -
सामाजिक कल्याणकारी कार्याचा विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे : श्रद्धेय संत गोपाल चैतन्य महाराज
पाल, ता. रावेर (प्रतिनिधी) : आजच्या आधुनिक युगात पत्रकारिता करणे अधिक आव्हानात्मक बनले आहे. समाजात वाढत चाललेले व्यसन, राग, द्वेष,…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात ४४ हजार कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण
जळगाव (प्रतिनिधी): प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २०२४-२५ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४४ हजार कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. लाभार्थ्यांच्या…
Read More » -
जळगावात ३१ जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम कायम; पिकांना पोषक वातावरण
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात सुरू असलेला पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१…
Read More » -
गिरणा धरणात ४८ तासांत २९ टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ
जळगाव (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्यात अवघ्या ४८ तासांत २९ टक्क्यांची…
Read More » -
ई-० किंवा ई-१० पेट्रोल पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव नाही; केंद्राचा खुलासा
जळगाव (प्रतिनिधी): प्रीमियम पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण कमी करून ई-० किंवा ई-१० पेट्रोल पुन्हा बाजारात आणण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारसमोर विचाराधीन…
Read More » -
‘कापूस उत्पादकता अभियान २०२६-२७’ अंतर्गत बायोचार युनिट व कॉटन श्रेडरसाठी अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू
जळगाव (प्रतिनिधी): कापूस पिकाच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी करून उत्पादनाला मूल्यवर्धन मिळावे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने कृषी विभागाने…
Read More » -
स्वायत्त महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया बदलली; एमबीबीएस, बीडीएसची केंद्रीकृत प्रवेशफेरीतून वगळण्याचा निर्णय
सर्व प्रवेश आता थेट महाविद्यालयांकडून; गुणवत्ता यादीनुसार होणार प्रवेश जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील स्वायत्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश…
Read More »