-
ताज्या बातम्या
पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरालगत पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग दोन दिवसांपूर्वी…
Read More » -
ताज्या बातम्या
प्रत्येक रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी अतिक्रमणमुक्त जागा असावी; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश
देशातील प्रत्येक रस्त्यावर पादचाऱ्यांना सुरक्षित आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले…
Read More » -
जळगाव
अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका?; ४२.६० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात सहकार्य नसल्याचा आरोप
अटलांटा कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेची ४२ कोटी ६०…
Read More » -
ताज्या बातम्या
सरकारी सेवांना मिळणार अधिक गती; मंजुरी प्रक्रिया सुलभ, कागदपत्रांचा बोजा कमी होणार
मुंबई (प्रतिनिधी): राज्य शासनाने नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा राबविण्याचा निर्णय…
Read More » -
जागतिक
प्रशासक राजमुळे राज्यातील ८२५ ग्रामपंचायतींचा सुमारे ₹२०० कोटींचा निधी रखडला
जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील सुमारे ८२५ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक कार्यरत असल्याने १६ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणाऱ्या सुमारे ₹२०० कोटींच्या विकासनिधीचे वितरण रखडल्याची…
Read More » -
जागतिक
जोरदार पावसामुळे धामोडीत पूरस्थिती; नाल्याकाठची घरे पाण्यात, नागरिकांची कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी
रावेर (प्रतिनिधी) : परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे धामोडी येथील नाल्याला मोठा पूर आला. नाल्याचे पाणी धोकादायक पातळीवर पोहोचल्याने नाल्याकाठील…
Read More » -
जळगाव
वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार..जैन फार्मफ्रेश फूड व नेस्ले यांच्या संयुक्त विद्यमाने ५०० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड
जळगाव (प्रतिनिधी): जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि नेस्ले यांच्या (Responsible Sourcing Program) या सामाजिक उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गांधी…
Read More » -
क्रीडा
गुलवीरने घेतली ऐतिहासिक ‘धाव’; राष्ट्रीय स्पर्धेत ५ हजार मीटर शर्यतीत पदक जिंकणारा पहिला भारतीय
जळगाव | प्रतिनिधी भारतीय अॅथलेटिक्ससाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत गुलवीर सिंह याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पुरुषांच्या ५ हजार…
Read More » -
क्रीडा
१७ वर्षीय तन्वी शर्माचा ऐतिहासिक पराक्रम; बॅडमिंटन सुपर ३०० स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी सर्वात युवा भारतीय
जळगाव (प्रतिनिधी): भारतीय बॅडमिंटनला नवी आशा देणाऱ्या १७ वर्षीय तन्वी शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत इतिहास रचला आहे.…
Read More » -
क्रीडा
चार खेळाडू, चार पदके! हर्ष सिंह, यामिनी, लवप्रीत सिंग आणि सीमा कालीरमन यांची चमकदार कामगिरी
जलगाव (प्रतिनिधी): राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या कालावधीत दोन…
Read More »