जळगाव
-
खराब साईड पट्ट्यांमुळे होणारा त्रास कमी; दुरुस्तीला वेग
रावेर (प्रतिनिधी) : सावखेडा ते मोहमांडळी मार्गावरील साईड पट्ट्यांची दुरवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली…
Read More » -
भुसावळात गावठी पिस्तुलासह दोघांना अटक
भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळ शहरात पोलिसांनी मध्यरात्री विशेष कारवाई करत दोन संशयितांना गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. या घटनेमुळे…
Read More » -
धरणगावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपाने खळबळ
जळगाव (प्रतिनिधी): एका शैक्षणिक संस्थेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा…
Read More » -
२० मेला जळगाव जिल्ह्यात मेडिकल दुकाने बंद राहण्याची शक्यता
जळगाव (प्रतिनिधी): विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून काही संघटनांनी ठराविक दिवशी मेडिकल दुकाने बंद ठेवण्याचा…
Read More » -
पेट्रोल-डिझेल दरवाढीने वाहनधारक त्रस्त ; सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ
रावेर (प्रतिनिधी): राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या महागाईत इंधन…
Read More » -
केळी निर्यातीस चालना देण्यासाठी शीतसाखळी उभारणीवर भर
रावेर (प्रतिनिधी): केळी निर्यातीला अधिक गती मिळावी यासाठी तालुक्यात शीतसाखळी सुविधा उभारण्याबाबत प्रशासन आणि संबंधित संस्थांकडून सकारात्मक हालचाली सुरू झाल्या…
Read More » -
अजनी धरणातून आज पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन ; ११ गावांना दिलासा
जळगाव (प्रतिनिधी): वाढत्या उष्णतेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत अजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचे…
Read More » -
शिवानी पाचपोहे यांचे शैक्षणिक यश
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील येथील मुंजलवाडी शिवानी प्रवीण पाचपोहे यांनी अमेरिकेतीलविद्यापीठातून मिसिसिपी औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमात एम.एस. पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त…
Read More » -
मोठे वाघोदे येथे पंचकुंड पूजनोत्सव व स्नेहसंमेलन उत्साहात
रावेर (प्रतिनिधी) : येथील ब्राह्मण समाजाच्या वतीने पंचकुंड पूजनोत्सव आणि स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक व सामाजिक…
Read More » -
भूजल पातळी घटल्याने रावेर तालुक्यातील केळी उत्पादक अडचणीत
४५ अंश तापमानाचा परिणाम : विहिरींचा जलसाठा कमी, केळी पिकांना धोका रावेर (प्रतिनिधी): तालुक्याच्या पूर्व भागात वाढत्या उष्णतेमुळे आणि सतत…
Read More »