शेतकरी
-
धामोडी रस्त्यावरील विजेचा खांब अखेर दुरुस्त
धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : धामोडी गावाच्या मुख्य रस्त्यावर झुकलेला विजेचा खांब अखेर सरळ करून सुरक्षित बसविण्यात आला असून सामाजिक…
Read More » -
ST आरक्षणासाठी जळगावमध्ये बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा
घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला; पारंपरिक वेषभूषेत हजारो समाजबांधव सहभागी जळगाव (प्रतिनिधी) : बंजारा आरक्षण कृती समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने…
Read More » -
बोरखेडा खु. ता. चाळीसगाव येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधकाम
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत कार्य चाळीसगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामविकास व जलसंधारणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत…
Read More » -
S.T.आरक्षणासाठी बंजारा समाजाचा उद्या जळगावात एल्गार मोर्चा
समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन जळगाव (प्रतिनिधी) : बंजारा समाजाला (S.T.) अनुसूचित जमातीत समावेश करण्यासह विविध मागण्यासाठी…
Read More » -
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंती; महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा फायदा जळगाव (प्रतिनिधी) : वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’…
Read More » -
जामनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना आय.एस.ओ. दर्जा
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात “पंचायत राज समृद्ध ग्रामपंचायत अभियान” राबविण्यात…
Read More » -
जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट – अनिल जैन
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची ३८ वी सर्वसाधारण सभा उत्साहात जळगाव (प्रतिनिधी) – जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप…
Read More » -
भ.नि.नि (जीपीएफ) खाते उतारे एका क्लिकवर उपलब्ध
जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध, महिनाभराच्या आत त्रृटी कळविण्याचे आवाहन जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत ऑनलाईन कामकाजावर अधिकाधिक भर…
Read More » -
आपत्तीग्रस्तांसाठी संजय गरुड यांचा मुख्यमंत्री देवेन्द फडणवीस यांना निधी सुपूर्द
मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद जळगाव (प्रतिनिधी) : राज्यात अलीकडील अतिवृष्टी व पूरस्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सर्वसामान्य…
Read More » -
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार : मुख्यमंत्री
जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना…
Read More »