राष्ट्रीय-राज्य
-
महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक दखल
इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान जळगाव (प्रतिनिधी) : शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानातील विक्रमी लोकसहभागाची जागतिकस्तरावर नोंद घेत…
Read More » -
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार
तिरुचिरापल्ली (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद – राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (आयसीएआर – एनआरसीबी),…
Read More » -
लोकसहभागातून ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ यशस्वी करूया – पालकमंत्री गुलाबराव पाटील
ISO मानांकन प्राप्त ग्रामपंचायतीचा झाला सन्मान जळगाव (प्रतिनिधी) : “लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून, सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य…
Read More » -
हरिविठ्ठल नगरात मोफत आरोग्य शिबिरात घेतला १२५ रुग्णांनी लाभ
विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षचा उपक्रम जळगाव (प्रतिनिधी) : शहरात हरीविठ्ठल नगर येथे मुख्यमंत्री…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात गणरायाचे जल्लोषात आगमन
तीन हजाराहून अधिक गणपती होणार स्थापन जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आज, बुधवारी, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशाचे…
Read More » -
आता नागरिकांना तक्रारी मांडता येणार व्हॉट्सअॅप
जळगाव जिल्हा परिषदेचा डिजिटल उपक्रम, नागरिकांसाठी “व्हॉट्सअॅप चॅटबोट” सुरू जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगावने नागरिकांसाठी तक्रारी मांडण्याचे व माहिती…
Read More » -
बसचालकाच्या मुलाला मिळाली सौदी अरेबियात नोकरी
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या माजी विद्यार्थ्याचे यश साकेगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) : येथील रहिवासी व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा माजी…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनीधी) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधावा, जनतेला दर्जेदार…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद, जळगावकडून ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’
शेतकऱ्यांना युनिटच्या खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत मिळणार अनुदान जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी जिल्हा परिषद, जळगावच्या कृषी…
Read More » -
‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव
जळगाव (प्रतिनिधी) : ‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य,…
Read More »