ताज्या बातम्या
-
माता-पित्यांना माहिती देणे बंधनकारक करण्याचा विचार
नंदुरबार (प्रतिनिधी): गुजरात सरकारकडून विवाह नोंदणी प्रक्रियेत बदल करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत असून, यानुसार लग्नाची नोंदणी करताना वधू-वरांनी आपल्या माता-पित्यांना…
Read More » -
रावेर येथे व्यापाऱ्याला लुबाडणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
रावेर (प्रतिनिधी): विवरा–रावेर मार्गावर दि. १९ रोजी किराणा दुकानाची वसुली करून परतणाऱ्या एका व्यापाऱ्याला मोटरसायकलवर बसवून १५ हजार रुपयांची लूट…
Read More » -
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या संदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिका तर्फे नियोजनात्मक बैठक संपन्न
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कल्याण–डोंबिवली महापालिकेत आढावा बैठक संपन्न कल्याण (प्रतिनिधी): (अशोकराव चव्हाण): दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी…
Read More » -
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथे पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागात आनंददायी शनिवार व मूल्यवर्धन उपक्रम उत्साहात
रावेर (प्रतिनिधी): स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथील पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी शनिवार व मूल्यवर्धन उपक्रम यांचे…
Read More » -
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित
टोमॅटो पीक परिसंवाद उत्साहात; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव (प्रतिनिधी): जैन इरिगेशन सिस्टीम्सची उपकंपनी जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड आणि कागोमे…
Read More » -
कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय आयटीआय, जळगाव येथे विभागस्तरीय तंत्र प्रदर्शन
जळगाव (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे विभागस्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन…
Read More » -
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप फेटाळला
ग्राहकांच्या हितासाठीच महावितरणकडून दक्षता जळगाव (प्रतिनिधी): प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याच्या क्षमतेवर महावितरणने निर्बंध लादल्याचा…
Read More » -
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआय प्रभावी ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (प्रतिनिधी): कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा प्रभावी वापर करून अन्नसुरक्षा, हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता, महिला सक्षमीकरण आणि…
Read More » -
महाराष्ट्र सरकारने मुस्लिम आरक्षणातील 5% हटवले
महाराष्ट्रमध्ये 5% मुस्लिम आरक्षण कसे रद्द झाले? मुंबई (प्रतिनिधी): 2014 मध्ये प्रथम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस-NCP सरकारने मुस्लिम…
Read More » -
आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रमास प्रारंभ अनुभवातून मिळणारे ज्ञान अधिक प्रभावी – डॉ. केतकी पाटील
जळगाव (प्रतिनिधी): मेरा युवा भारत जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना व कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर…
Read More »