सामाजिक
-
सावदा येथे १० सप्टेंबर रोजी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन
केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाउंडेशन चा उपक्रम जळगाव (प्रतिनिधी) : केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवसंवर्धिनी आणि गोदावरी फाउंडेशन…
Read More » -
धामोडी जिल्हापरिषद शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून धामोडी येथील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी करण्यात…
Read More » -
पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अपघात टाळा!
महावितरणचे नागरिकांना आवाहन जळगाव (प्रतिनिधी) : पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस किंवा पूरपरिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची…
Read More » -
हरिविठ्ठल नगरात मोफत आरोग्य शिबिरात घेतला १२५ रुग्णांनी लाभ
विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षचा उपक्रम जळगाव (प्रतिनिधी) : शहरात हरीविठ्ठल नगर येथे मुख्यमंत्री…
Read More » -
मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे एच.आय.व्ही. नियंत्रण व मार्गदर्शन
एड्सबाबत दिली उपयुक्त माहिती; विध्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी एच.आय. व्ही. एड्स नियंत्रण…
Read More » -
इको क्लबतर्फे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरण रक्षणाचा श्री गणेशा
जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये गणेश चतुर्थी सारख्या सणांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणपूरक पद्धतींचे महत्त्व…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात गणरायाचे जल्लोषात आगमन
तीन हजाराहून अधिक गणपती होणार स्थापन जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आज, बुधवारी, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशाचे…
Read More » -
‘श्वास’ एक पेड माँ के नाम प्रकल्पातर्गत ५० वृक्ष रोपण
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईटचा उपक्रम जळगाव (प्रतिनिधी) : रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट व रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनीधी) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधावा, जनतेला दर्जेदार…
Read More » -
‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव
जळगाव (प्रतिनिधी) : ‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य,…
Read More »