शेतकरी
-
महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर असलेली महावितरण कंपनीची विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार करून तात्काळ पूर्ण…
Read More » -
वरणगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे असे यांचे आश्वासन; नदीपुरात मयत झालेल्या वारसांना शासनातर्फे चार लाख रुपयांची मदत जळगाव (प्रतिनिधी) : वरणगाव…
Read More » -
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्या
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदनाव्दारे मागणी जळगाव (प्रतिनिधी) : महिन्यात जिल्ह्यात वादळ व पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे…
Read More » -
जळगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा थांबवा; अन्यथा ‘मनसे’कडून आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात गौण खनिज व अवैध वाळू उपसा सुरु असून त्यांची सर्रासपणे विक्री होत…
Read More » -
जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी साजरा होणार माहिती अधिकार दिन
जळगाव (प्रतिनिधी) : सामान्य जनतेमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात…
Read More » -
पीएम-सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलाची झेप
100 मेगॉवट क्षमता गाठणारे राज्यातील केवळ दुसरे परिमंडल; घरांच्या छतावर वीजनिर्मिती करत 35 हजार ग्राहक बनले स्वावलंबी जळगाव (प्रतिनिधी) :…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक मदत व बचाव कार्यासाठी दाखल जळगाव (प्रतिनिधी) : काल रात्री व आज सकाळी झालेल्या मुसळधार…
Read More » -
पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल
नुकसान झालेल्या गावांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील, वाडी शेवाळे, शिंदाड,…
Read More » -
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करणार
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वास जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जामनेर, नेरी, चिंचखेडा गावात व परिसरात अतिवृष्टीमुळे घरे व…
Read More » -
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
अतिवृष्टी भागात मदतीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्र्यांचे जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये…
Read More »