पर्यावरण
-
शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी
पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.रोहित निकम यांचे आवाहन जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी…
Read More » -
इको क्लबतर्फे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरण रक्षणाचा श्री गणेशा
जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये गणेश चतुर्थी सारख्या सणांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणपूरक पद्धतींचे महत्त्व…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात गणरायाचे जल्लोषात आगमन
तीन हजाराहून अधिक गणपती होणार स्थापन जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आज, बुधवारी, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशाचे…
Read More » -
‘श्वास’ एक पेड माँ के नाम प्रकल्पातर्गत ५० वृक्ष रोपण
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईटचा उपक्रम जळगाव (प्रतिनिधी) : रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट व रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद, जळगावकडून ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’
शेतकऱ्यांना युनिटच्या खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत मिळणार अनुदान जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी जिल्हा परिषद, जळगावच्या कृषी…
Read More » -
हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले
१ लाख २४ हजार क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात; नदी काठच्या गावांना दिल्या सतर्कतेच्या सूचना जळगाव (प्रतिनीधी) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील…
Read More » -
MSEB च्या नावाखाली लाकूड सॉमिल वाल्यांचा गोरख धंदा, वनविभागाचे डोळे झाक ऑपरेशन
रावेर तालुक्यातील डेरेदार वृक्षांची वारेमाफ कत्तल; वनविभागाच्या डोळेझाक पणामुळे लाकूड सॉमिल वाल्यांची कमाई रावेर (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या रसलपूर…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
हतनूर धरणातून ५६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीपात्रा जवळच्या गावांना सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात पावसाचा…
Read More » -
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार लाखोंचे बक्षीसे
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; २६ ऑगस्टपूर्वी नि:शुल्क सादर करता येणार अर्ज जळगाव (प्रतिनिधी) : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन…
Read More » -
जळगाव शहरात दुपारपासून पावसाची रिपरिप
जिल्ह्यात पावसाचं होणार जोरदार पुनरागमन! जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांनी माना खाली टाकल्याने…
Read More »